Maharashtra IncentiveGrant या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान मिळणार

 

Maharashtra IncentiveGrant: नमस्कार शेतकरी बांधवांनो केंद्र सरकारने पन्नास हजार पर्यंत अनुदान देण्याचा निश्चय केला आहे राज्यातील या जिल्ह्यात शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान मिळणार.नमस्कार मंडळी, आता राज्य सरकारने नेहमी आपल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान 50 हजार देणार आहेत.सन 2017,2018,2019 आणि 2020 या कार्यकाळात ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची म्हणजेच त्यांनी घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली आहे,

 

यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

Maharashtra Incentive Grant राज्यातील अशा सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान वाटप करण्यात येणार आहे.आता 2024 मध्ये राज्य सरकारने या बदल नवीन शासन निर्णय काढला आहे आता या अनुदानाचा कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार व कोणते शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार हे पाहूया.

 

Maharashtra Incentive Grant नियमितपणे आपल्या पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे.

 

या अनुदानाचा लाभ अल्प मुदतीच्या नियमित पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. या दरम्यान आता कोल्हापूर जिल्ह्यातील,ऊस पिकासाठी प्रत्येक वर्षात दोन वेळेस पिक कर्ज घेऊन विहित मुदतीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना आता 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे.हे अनुदान किव्वा या योजनेमध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी पात्र ठरू शकतात. ते पण ज्या शेतकऱ्यांनी एका वर्षात दोन वेळा अल्प मुदतीचे कर्ज घेऊन,

Leave a Comment