Land Record 1956 पासूनच्या जमिनी जप्त होणार मूळ मालकाला मिळणार परत शासनाचा नवीन GR आला

 

 

 

Land Record नमस्कार मित्रहो शासनाचा नवीन निर्णय जाहीर झालेला आहे की 1956 पासूनच्या जमिनी जप्त होणार आहेत आणि त्या परत त्यांच्या मूल मालकाला वापस मिळणार आहेत या संदर्भात सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे..

 

 

 

 

मित्रांनो आपण बऱ्याच वेळा जमिनी खरेदी आणि विक्रीचे व्यवहार हे करत असतो परंतु जमीन महसूल अधिनियमातील बरेच कलमे आपल्याला माहिती नसल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागत असते.

 

 

 

अशा जमिनीच्या चुकीच्या जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यामुळे एका जिल्ह्यातील जवळपास 1956 पासून ते जमिनीचे व्यवहार आहे.

 

 

 

ते रद्द ठरवून आता मूळ मालकांना त्या जमिनी हस्तांतरित करणे विषयी जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आदेश निर्गमित केलेले आहेत.

 

अश्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Leave a Comment